अनिल परब यांचे वक्तव्य ; संभाजी महाराजांची तुलना वादाच्या भोवऱ्यात !

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्या वादाला तोंड राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना रोज नवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. आज राज्याचा आर्थिक अहवाल सादर होणार असला तरी त्याआधीच शिवसेना (ठाकरे गट) नेते…

राज ठाकरेंचा भय्याजी जोशींवर हल्लाबोल: “या असल्या काड्या घालून…”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी “मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही” असे विधान केले.…

भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले अनिल परब…?

मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा येणे अनिवार्य नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मांडली. या वक्तव्यावर विधानपरिषदेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या विषयावर स्थगन…

आमदारांच्या रोषामुळे अबू आझमींची माघार, औरंगजेबाबतचं वक्तव्य घेतलं मागे !

मुंबई: समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद उफाळला. त्यांच्या वक्तव्यावर विधानसभेत प्रखर विरोध होताच, अखेर आझमी नरमले आणि त्यांनी आपले…

अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून वादंग, अंबादास दानवे यांचा संतप्त सवाल – “औरंगजेबाने कोणती मंदिरे बांधली?”

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर दिलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, त्याने मंदिरे बांधली” असे विधान आझमी यांनी केल्यानंतर राजकीय…

केंद्रीय मंत्र्याचं कुटुंब सुखरूप नसेल तर सामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? – शरद पवार गटाचा सरकारला सवाल

मुंबई | महाराष्ट्रातील नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (३ मार्च) पासून सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होणार असून, आगामी काही दिवसांत विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार…

परळीचे लोक साधे सरळ, पण दोन लोकांमुळे…”, खासदार सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले एन.डी.ए व महायुतीवर नाराज! अधिवेशन अर्धवट सोडून दुबईला सहकुटुंब रवाना

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही मंत्रिपद मिळाले नाही. विशेष म्हणजे, शपथविधी सोहळ्याला देखील…

संविधान ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता व्हाया स्वा. सावरकर; श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात संसदेत तुफान खडाजंगी!

संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या चर्चेत संसदेत डॉ. श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात झालेली खडाजंगी देशाच्या राजकीय वातावरणाला एक नवीन रंग देणारी ठरली आहे. संविधानाच्या योगदानावर चर्चा करताना दोघांनीही…

महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, शिवसेनेच्या नेत्यांचा स्वतंत्र लढाईचा सूर

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचं चित्र स्पष्ट झालं आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील काही नेत्यांनी आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार…

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू
संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही
उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार