“तोफांचा वर्षाव, मिसाईलचा मारा आणि पाण्याचा पुर – पाकिस्तानवर तिन्ही बाजूंनी हल्ला!”

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरून भारतावर हवाई आणि तोफगोळ्यांद्वारे हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, भारताने या हल्ल्याला केवळ यशस्वीरित्या…

पंजाब-दिल्ली सामना अर्धवट; प्लेऑफचं गणित गुंतागुंतीचं, इतर संघांमध्ये वाढली धाकधूक

आयपीएल 2025 मधील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 8 मे रोजी धर्मशाळेच्या मैदानावर पार पडत होता. नियोजित वेळेनुसार खेळाला सुरुवात झाली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा…

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या मोहिमेद्वारे भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे,…

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेलगत केलेल्या एअर स्ट्राइकनंतर राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कारवाईवर सविस्तर प्रतिक्रिया देत तीव्र मत मांडले…

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

भारत सरकारने काल मध्यरात्री यशस्वीपणे पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज सकाळी एक विशेष पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्कराच्या कर्नल…

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच गडद झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींना वेग आला असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता व्यक्त…

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ७ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये ही मॉक ड्रील राबवली जाणार आहे.…

काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

२७ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात एक गंभीर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिक आणि सुरक्षादलांचे जवान जखमी झाले आणि काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने…

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात काही दहशतवाद्यांनी फिरायला गेलेल्या पर्यटकांवर अचानक गोळीबार करत भीषण हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले…

पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

जम्मू-काश्मीरमधील सौंदर्यसंपन्न ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांनी निर्दयतेने नाव विचारत गोळीबार केला. या अमानवी कृत्यात २६ निरपराध नागरिकांना आपले…

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू
संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही
उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार