केंद्रीय मंत्र्याचं कुटुंब सुखरूप नसेल तर सामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? – शरद पवार गटाचा सरकारला सवाल

मुंबई | महाराष्ट्रातील नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (३ मार्च) पासून सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होणार असून, आगामी काही दिवसांत विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पुण्यातील बलात्कार प्रकरण आणि जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडछाडीच्या घटनेमुळे सरकार अडचणीत आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी या घटनांवरून सरकारवर टीका करत, “जेव्हा केंद्रीय मंत्र्यांचं कुटुंबच सुरक्षित नाही, तेव्हा सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार?” असा सवाल केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांवरही राजीनाम्याची वेळ आली आहे. जलसंधारण मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बीड हत्याकांड प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

यासोबतच, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील वाढते गुन्हे, मंत्र्यांवरील आरोप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. विरोधकांच्या हल्लाबोलास सरकार कसा सामना देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर यासाठी आम्ही घेऊन येत आहोत अधिवेशन स्पेशल रेपोर्ट फक्त आमच्या खास वाचकासाठी ….

  • Related Posts

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

    Leave a Reply

    You Missed

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

    नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

    दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

    दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

    नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

    नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

    इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

    इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

    “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

    “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती