महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना अमेरिकेच्या ६०व्या राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण मिळाले. या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांतील…
मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर
मालाड:मढ कोळीवाड्यातील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी यांच्या IND-MH-2-MM-5251 तिसाई या मासेमारी नौकेला २८ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री समुद्रात ZAU CHENG XIN ZHOO या मालवाहू जहाजाने धडक दिली. कोळीवाड्यातील *स्वप्निल कोळी* यांनी…
कुंपण शेत खाते की शेताने कुंपण खाल्ले? – मुंबईतील बोरिवली वनक्षेत्रातील अतिक्रमणाचा गंभीर प्रकार
भाग एक मुंबईसारख्या शहरात निसर्गाची शेवटची निशाणी असलेल्या कांदळवन आणि वनक्षेत्रांवर अनधिकृत बांधकामांच्या सावटाने संकट गडद झाले आहे. मढ येथील मास्टर वाडी कृष्णाचा पाढा आदिवासी पाड्यातील वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रचंड…
मनसे शाखा अध्यक्ष सुनिल घोंगे यांचा भीषण अपघात, प्रकृती स्थिर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रभाग क्रमांक ४९, मुंबईचे शाखा अध्यक्ष सुनिल घोंगे यांचा चारोटीजवळ २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. घोंगे आपल्या सहकारी चंद्रेश पटेल यांच्यासोबत…
रतन टाटा: वयाच्या 86व्या वर्षी महान उद्योगपतीचे निधन – जीवन, शिक्षण, कार्य आणि देशासाठी योगदान
रतन टाटा, भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, वयाच्या 86व्या वर्षी निधन पावले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून आश्वासन दिले होते की “मी ठीक आहे,…
जिंतूर – भगरीची भाकर खाल्याने, 35 जणांना विषबाधा – पुंगळा गावातील घटना
नवरात्र घटस्थापना निमित्त उपवास केलेल्या भक्तांवर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचा कोप झाला. जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावातील जवळपास 35 जणांना भगर पिठाची भाकर खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याची घटना आज दि.…
महात्मा गांधी: अभूतपूर्व योगदान आणि दुर्लक्षित पैलू
महात्मा गांधी यांचे जीवन हे साध्या साधनेचे, आत्मशिस्तीचे, आणि अपार धैर्याचे उदाहरण आहे. त्यांनी केवळ स्वातंत्र्यलढ्यासाठीच नव्हे, तर समाजसुधारणा, मानवतेचा विकास आणि शांततेसाठी कार्य केले. परंतु त्यांच्या काही योगदानांवर आजही…
ऑनलाईन पेमेंट सुविधा: प्रवासी आणि ऑटो,टॅक्सी चालकांचा वाद
मुंबई:आजकाल अनेक प्रवाशांना ऑनलाईन पेमेंटचा वापर करण्याची सवय लागली आहे, पण काहीवेळा त्यांना समस्या येतात, विशेषत: जेव्हा ऑटोचालकांकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसते. अनेक प्रवासी रुबाबात ऑटोत बसतात आणि…
मेट्रो मधील प्रसंग:धर्माचे बंधन,एका चिमुकलीच्या घोषणेने उघड केलेले समाजाचे भान
घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर रात्री ८:२० ते ८:४० च्या दरम्यान मेट्रोच्या प्रवासात एक साधा प्रसंग घडला, ज्याने सर्व प्रवाशांच्या मनात विचारांचे काहूर माजवले. डब्बा क्रमांक 051D प्रवाशांनी खचाखच भरला होता.…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनाचा विजय
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत नुकत्याच झालेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या युवासेनेला मोठा विजय मिळाला आहे. राखीव प्रवर्गातील पाच जागांवर तसेच इतर चार जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी ठरले आहेत. इतर मागासवर्गीय…