हैदराबादमध्ये पुष्पा २ प्रीमियरमुळे चेंगराचेंगरी; अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला
हैदराबादमधील एका सिनेमागृहात 4 डिसेंबरला पुष्पा २: द रुल या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी प्रमुख अभिनेता अल्लू अर्जुन स्वतः उपस्थित होता. प्रीमियरला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले एन.डी.ए व महायुतीवर नाराज! अधिवेशन अर्धवट सोडून दुबईला सहकुटुंब रवाना
मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही मंत्रिपद मिळाले नाही. विशेष म्हणजे, शपथविधी सोहळ्याला देखील…
संपादकीय लेख: पोलिस प्रशासनाच्या बदलत्या भूमिकेची आवश्यकता
प्रत्येक सरकार आणि प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य हे जनतेच्या सेवेसाठी आहे. नागरिकांना चांगल्या सेवांची पूर्तता करणे, त्यांच्या हितासाठी योग्य कायदे बनवणे आणि दुरुस्ती करणे, हे सर्व सरकारच्या मुख्य जबाबदारीत समाविष्ट आहे.…
मालाड:धारवली गावातील ऐतिहासिक क्षण: अंधारावर मात, रस्ते उजळले!
मालाड:विधानसभेतील वॉर्ड ४९ मधील धारवली गावातील नागरिकांसाठी 19 जानेवारी 2022 हा दिवस इतिहासात कोरला गेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली तरी गाव अंधारात होते. मात्र, माजी नगरसेविका संगीता…
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन
जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या उस्ताद झाकीर हुसेन यांचा…
मढ-मार्वे रस्त्याचे धोकादायक काम प्रवाशांची प्रचंड गैरसोय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
मढ-मार्वे हा एक प्रमुख रस्ता असून, याच मार्गावरून लाखो प्रवासी व हजारो विद्यार्थी रोज प्रवास करतात. मढ, भाट्टी, येरंगळगाव, धारवलीगाव, अक्सागाव परिसरातील विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.…
संविधान ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता व्हाया स्वा. सावरकर; श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात संसदेत तुफान खडाजंगी!
संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या चर्चेत संसदेत डॉ. श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात झालेली खडाजंगी देशाच्या राजकीय वातावरणाला एक नवीन रंग देणारी ठरली आहे. संविधानाच्या योगदानावर चर्चा करताना दोघांनीही…
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या
सकल मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिंतूर प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तरुण सरपंच व मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून खून…
कुंपण शेत खाते की शेताने कुंपण खाल्ले? – मुंबईतील बोरिवली वनक्षेत्रातील अतिक्रमणाचा गंभीर प्रकार
भाग एक मुंबईसारख्या शहरात निसर्गाची शेवटची निशाणी असलेल्या कांदळवन आणि वनक्षेत्रांवर अनधिकृत बांधकामांच्या सावटाने संकट गडद झाले आहे. मढ येथील मास्टर वाडी कृष्णाचा पाढा आदिवासी पाड्यातील वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रचंड…
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात? पाच वर्षांत ५५ हजारहून अधिक निमलष्करी जवानांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती, ७३० जवानांची आत्महत्या
नवी दिल्ली: मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), आणि आसाम रायफलचे ५५,५५५ जवान विविध कारणांनी सेवेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली…