२०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू

राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. २०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रमाचा Pattern लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही अत्यंत…

शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…

डोंबिवली: एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक !

शासकीय कोट्यातून MBBS प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन व्यक्तींनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम उकळूनही…

शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी शपथ – मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत…

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार: मारुती घोटरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

लातूर:जळकोट-कुणकी शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे व्यक्तिमत्त्व नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असतो. अशा शिक्षकाच्या भूमिकेला समर्पित असलेल्या आणि शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या मारुती रणुबाई नागोराव घोटरे यांचा सेवापूर्ती गौरव…

सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी प्रारंभ: भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा

1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय शिक्षण क्षेत्रात स्त्री शिक्षणाच्या प्रवासाची ही सुरुवात होती. सामाजिक प्रतिकूलतेवर मात त्या…

PM विद्यालक्ष्मी योजना: आर्थिक सहाय्याने विद्यार्थी होणार शैक्षणिक क्षेत्रात सक्षम

नवी दिल्ली: PM विद्यालक्ष्मी योजना विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी ‘PM विद्यालक्ष्मी योजना’ सुरू केली आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडले जाणारे विद्यार्थी आता…

You Missed

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू
संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही
उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार
अंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी
अंबड ST बस स्थानकावर तरुणावर मारहाणीचा प्रकार — जिवे मारण्याच्या धमक्या देत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ
मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात तलवार हातात घेऊन वरातीत; पोलिसांची तत्काळ कारवाई