राज ठाकरेंचा भय्याजी जोशींवर हल्लाबोल: “या असल्या काड्या घालून…”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी “मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही” असे विधान केले.…