मुख्यमंत्री राजीनामा: कार्यवाहक सरकारची भूमिका आणि घटनात्मक प्रक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील प्रशासनाची जबाबदारी कार्यवाहक सरकारकडे जाते. कार्यवाहक सरकार, राज्यपालांची भूमिका, आणि नवीन सरकार स्थापनेतील प्रक्रिया या घटकांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे: 1. राजीनामा दिल्यानंतरची स्थिती मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण…

अजित पवारांच्या मिश्किल हास्यावर राऊतांचा टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या निकालांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः अजित पवार यांच्या…

एकनाथ शिंदे त्या अमित शाह यांच्या भेटीदरम्यान नाराज,मुख्यमंत्री पदाची अपेक्षा मावळली..?

महाराष्ट्रात महायुतीने एकूण २३९ जागांवर विजय मिळवला असून, त्यातील १३२ जागांवर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) विजय संपादित केला आहे. त्यामुळे भाजपा १३२ आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल : सत्ताधाऱ्यांचा विजय की ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच राजकीय वर्तुळात चर्चा आणि आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षाने या निकालांना जनतेचा स्पष्ट कौल म्हणत यशाचा आनंद साजरा केला आहे. मात्र, विरोधकांनी…

मालाड:मढ येथील स्टेट बँकेचा कासव गतीने कारभार, नागरिक त्रस्त

मालाड पश्चिमेतील मढ गावात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेची परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. हरबा देवी मंदिराजवळ असलेली ही शाखा गावातील नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांचे केंद्र आहे. मात्र,…

भाजपाचा ‘कटेंगे तो बटेंगे’ नारा आणि महायुतीत वादाचा नवा मुद्दा

भाजपाने ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नारा देत हिंदू मतपेढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, यावर महायुतीतीलच असलेल्या अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हा महाराष्ट्र आहे, इथे…

ऑक्टोबरमधील अनपेक्षित पाऊस: हवामान बदलांचे स्पष्ट संकेत

मुंबईत ऑक्टोबर महिन्यात पावसाचे आगमन म्हणजे हवामानातील अनपेक्षित बदलांचे लक्षण आहे. यावर्षी 2024 मध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अनुभव येत आहे, जे सामान्य परिस्थितीत क्वचितच घडते. हवामानतज्ञांच्या मते,…

महाराष्ट्र – झारखंड निवडणुकीची घोषणा आज; दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली: निवडणूक आयोग (EC) आज दुपारी 3.30 वाजता महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या आगामी निवडणुकीची अधिकृत घोषणा करणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात, तर झारखंडमध्ये 5 टप्प्यात…

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई
‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू
संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही
उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार