केंद्रीय मंत्र्याचं कुटुंब सुखरूप नसेल तर सामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? – शरद पवार गटाचा सरकारला सवाल

मुंबई | महाराष्ट्रातील नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (३ मार्च) पासून सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होणार असून, आगामी काही दिवसांत विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पुण्यातील बलात्कार प्रकरण आणि जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडछाडीच्या घटनेमुळे सरकार अडचणीत आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी या घटनांवरून सरकारवर टीका करत, “जेव्हा केंद्रीय मंत्र्यांचं कुटुंबच सुरक्षित नाही, तेव्हा सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार?” असा सवाल केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांवरही राजीनाम्याची वेळ आली आहे. जलसंधारण मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बीड हत्याकांड प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

यासोबतच, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील वाढते गुन्हे, मंत्र्यांवरील आरोप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. विरोधकांच्या हल्लाबोलास सरकार कसा सामना देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर यासाठी आम्ही घेऊन येत आहोत अधिवेशन स्पेशल रेपोर्ट फक्त आमच्या खास वाचकासाठी ….

  • Related Posts

    झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

    महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

    Leave a Reply

    You Missed

    ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

    ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

    ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

    ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

    दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

    ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

    ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

    ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

    ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

    ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

    ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

    भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

    भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

    महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

    महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!