PM विद्यालक्ष्मी योजना: आर्थिक सहाय्याने विद्यार्थी होणार शैक्षणिक क्षेत्रात सक्षम

नवी दिल्ली: PM विद्यालक्ष्मी योजना विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी ‘PM विद्यालक्ष्मी योजना’ सुरू केली आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडले जाणारे विद्यार्थी आता…

“अजून किती दाढी पिकवायची?” – निलेश राणेंची कुडाळ मालवणमधील सभा चर्चेत

राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, सर्व राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा, रॅली आणि मेळावे जोमाने सुरू आहेत.…

वर्सोवा विधानसभेतून चर्चित काही उमेदवारांनी बंडखोरी मागे घेतली

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम यादी जाहीर १६४ वर्सोवा विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीसाठी आज, ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत, वैध उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर…

जिंतूर सेलू मतदारसंघात निवडणूक घडामोडी : २४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला, १७ उमेदवार निवडणूक मैदानात

जिंतूर सेलू मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यामुळे निवडणुकीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. विशेषतः मनोज जरांगे यांच्या सूचनेनंतर अपक्ष उमेदवारांच्या अर्ज भरण्याची…

जिंतूरमध्ये समता सैनिक दलाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन; सामाजिक समतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

जिंतूर : शहरात दि. 3 नोव्हेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जिंतूरच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सम्राट अशोक बुद्ध विहार येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन तालुकाध्यक्ष मोहन भाऊ…

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार: कोणाच्या सांगण्यावरून घेतली माघार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुस्लिम आणि दलित समाजासोबत जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या दिवशी मित्र पक्षांच्या उमेदवारांची यादी न मिळाल्याने त्यांनी कोणत्याही…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: इंदापुरातील बंडोबांना शांत करण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने राजकीय पक्षांमध्ये खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागत असून, पक्षाचे अध्यक्ष शरद…

दादर-माहिम मतदारसंघातील सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यातील चुरस वाढली

राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सध्या जोरात आहेत. यंदा मुंबईतील दादर-माहिम मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित आहे. याचे कारण म्हणजे यंदा या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच…

“बटेंगे तो कटेंगे, जुडेंगे तो विकास सोबत राष्ट्रवाद मजबूत होईल” – भाजपा मध्ये उद्धव सेनेचे कार्यकर्ते सामील

अकोला : जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यलयात महत्त्वपूर्ण प्रवेश सोहळा पार पडला. जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील यांनी ” बटेंगे तो कटेंगे, जुडेंगे तो विकास सोबत राष्ट्रवाद मजबूत होईल” या…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी: महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा थरारक सामना

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, २० नोव्हेंबर रोजी मतदान व २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थरारक सामना रंगणार आहे, ज्यामुळे…

You Missed

मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर
मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप
महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!
मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई