रतन टाटा: वयाच्या 86व्या वर्षी महान उद्योगपतीचे निधन – जीवन, शिक्षण, कार्य आणि देशासाठी योगदान

रतन टाटा, भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, वयाच्या 86व्या वर्षी निधन पावले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून आश्वासन दिले होते की “मी ठीक आहे,…

जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग १

प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे, जिंतूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालय सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. सुरुवातीला  चव्हाळ बांबुंमध्ये असलेले अतिक्रमण आता लोखंडी पत्रा शेडमध्ये आल्याने या अतिक्रमणाचे रूपांतर लवकरच पक्क्या…

जिंतूर – येलदरी माणकेश्वर रस्त्यावर खड्डयात जेवण करून निषेध व्यक्त

यलदरी रस्त्याने प्रवास करणाऱ्या गावातील नागरिकांचे अनोखे आंदोलन जिंतूर प्रतिनिधी जिंतूर-यलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठं मोठी खड्डे पडले आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले…

परभणी – जिल्हास्तरीय स्पर्धेत जिंतूर तालुक्याचे वर्चस्व

प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे परभणी – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी द्वारे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा ६ ऑक्टोबर रोजी शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे पार पडल्या. या स्पर्धेत जिंतूर तालुक्यातील विविध शाळा…

ग्रामपंचायत मनमानी कारभाराविरोधात युवकाची 42 किमी अर्धनग्न पदयात्रा

जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे गावात, ग्रामपंचायत कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात पांडुरंग कोरडे या युवकाने अनोखी पदयात्रा सुरू केली आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि उपोषण करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पांडुरंगने…

माश्या झोपतात की नाही..? जागृत महाराष्ट्र विशेष लेख..

माश्या झोपतात की नाही, हे विज्ञानाने खूप काळापासून अभ्यासले आहे. बहुतेक माश्यांना आपल्यासारखी झोप नसली तरी त्यांच्याकडे आराम करण्याचे एक विशिष्ट स्वरूप असते. माश्यांना आपल्याप्रमाणे झोप येत नाही कारण त्यांचे डोळे…

जिंतूर – भगरीची भाकर खाल्याने, 35 जणांना विषबाधा – पुंगळा गावातील घटना

नवरात्र घटस्थापना निमित्त उपवास केलेल्या भक्तांवर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचा कोप झाला. जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावातील जवळपास 35 जणांना भगर पिठाची भाकर खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याची घटना आज दि.…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मुंबई मेट्रो लाईन 3 च्या पहिल्‍या टप्प्याचं उद्घाट

मुंबई मेट्रो लाईन 3, ज्याला “कोलाबा-बांद्रा-सिप्झ” मेट्रो म्हणूनही ओळखले जाते, मुंबईच्या पहिल्या पूर्ण भूमिगत मेट्रो प्रकल्पाचा भाग आहे. या मेट्रोचे पहिले टप्पेचे उद्घाटन आरे ते बीकेसी (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) विभागापर्यंत होणार…

मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यात १.५८ कोटींची उधारी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी जानेवारी 2024 मध्ये दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत सहभाग घेतला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा उद्देश होता. या दौऱ्यातील त्यांचे…

मतदान करण्यापूर्वी आत्मचिंतन करणे गरजेचे….

मतदान हा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली हक्क आहे. मात्र, अनेकदा मतदार हा हक्क वापरताना आत्मचिंतन करत नाहीत, ज्यामुळे आपल्या समाजावर, व्यवस्थेवर, आणि पुढील पिढ्यांवर होणारे परिणाम दुर्लक्षित होतात. आजच्या…

You Missed

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!
“जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार
“महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय
वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…
युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?
“मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !
गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!