मुख्यमंत्री राजीनामा: कार्यवाहक सरकारची भूमिका आणि घटनात्मक प्रक्रिया
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील प्रशासनाची जबाबदारी कार्यवाहक सरकारकडे जाते. कार्यवाहक सरकार, राज्यपालांची भूमिका, आणि नवीन सरकार स्थापनेतील प्रक्रिया या घटकांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे: 1. राजीनामा दिल्यानंतरची स्थिती मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण…
सत्तेसाठी भुकेल्या पक्षांचा रोष जनतेवर – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भुवनेश्वर: काही राजकीय पक्षांना वाटत होते की, सत्ता हा त्यांचा ‘जन्मसिद्ध हक्क’ आहे. पण जेव्हा त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले, तेव्हा त्यांचा रोष देशातील जनतेवर उतरू लागला, अशा तीव्र शब्दांत…
अजित पवारांच्या मिश्किल हास्यावर राऊतांचा टोला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या निकालांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः अजित पवार यांच्या…
एकनाथ शिंदे त्या अमित शाह यांच्या भेटीदरम्यान नाराज,मुख्यमंत्री पदाची अपेक्षा मावळली..?
महाराष्ट्रात महायुतीने एकूण २३९ जागांवर विजय मिळवला असून, त्यातील १३२ जागांवर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) विजय संपादित केला आहे. त्यामुळे भाजपा १३२ आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ…
“कॉम्रेड करीम बूटवाला यांच्या देहदानाने विज्ञानवादी विचारांचे उत्कृष्ट उदाहरण”
मुंबई:अंधेरीभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड करीम बूटवाला यांच्या देहदानाने विज्ञानवादी आणि मानवतावादी विचारांची प्रखरता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. आज सायंकाळी त्यांचा पार्थिव देह कूपर रुग्णालयातील वैद्यकीय संशोधन केंद्राला…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल : सत्ताधाऱ्यांचा विजय की ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच राजकीय वर्तुळात चर्चा आणि आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षाने या निकालांना जनतेचा स्पष्ट कौल म्हणत यशाचा आनंद साजरा केला आहे. मात्र, विरोधकांनी…
महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, शिवसेनेच्या नेत्यांचा स्वतंत्र लढाईचा सूर
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचं चित्र स्पष्ट झालं आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील काही नेत्यांनी आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार…
मालाड:मढ येथील स्टेट बँकेचा कासव गतीने कारभार, नागरिक त्रस्त
मालाड पश्चिमेतील मढ गावात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेची परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. हरबा देवी मंदिराजवळ असलेली ही शाखा गावातील नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांचे केंद्र आहे. मात्र,…
कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी घेतले मुंबईत चैत्यभूमीचे दर्शन
मुंबई (प्रतिनिधी): हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी आज मुंबईत दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बौद्ध पद्धतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले आणि अभिवादन…