९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत संपन्न – उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते

नवी दिल्ली येथे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, तर अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी भूषविले.

या संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट मराठी साहित्य आणि संस्कृतीला चालना देणे, लेखक, कवी, आणि साहित्यप्रेमींना संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे होते. मात्र, या संमेलनाला राजकीय वादाचे गालबोट लागले. साहित्याशी संबंध नसलेल्या काही आमंत्रित पाहुण्यांच्या सहभागावरून टीका सुरू झाली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मूळचे शिक्षक असलेले ज्ञानेश्वर जमदाडे यांनी या संदर्भात भाष्य करत, मराठी भाषेला “अभिजात भाषा” म्हणून मान्यता मिळाल्यानंतरही संमेलनात अशा प्रकारच्या घटनांचे घडणे हास्यास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे.

या विषयावर तुमचे मत काय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा.

  • Related Posts

    महाराष्ट्र दिवस: का साजरा केला जातो?

    महाराष्ट्र दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी, भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत, मुंबई प्रांताचे विभाजन…

    मालाड-मढ येथे गुड फ्रायडेला ख्रिश्चन बांधवांसाठी पाणी वाटप, शाहू फुले आंबेडकर संस्थेचा एकतेचा संदेश

    मालाड: मढ येथे ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला गुड फ्रायडे हा पवित्र दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदान आणि कॅलव्हरी येथील मृत्यूचे स्मरण करणारा हा दिवस ख्रिश्चन…

    Leave a Reply

    You Missed

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू