

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही मंत्रिपद मिळाले नाही. विशेष म्हणजे, शपथविधी सोहळ्याला देखील…
संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या चर्चेत संसदेत डॉ. श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात झालेली खडाजंगी देशाच्या राजकीय वातावरणाला एक नवीन रंग देणारी ठरली आहे. संविधानाच्या योगदानावर चर्चा करताना दोघांनीही…